Wednesday, September 30, 2020

उमेद अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांची फेरनियुक्ती निर्णयाविरोधात बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन संपन्न.

 बीड (प्रतिनिधी) उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक 10:09 2020 च्या पत्रकान्वये पुनर्नियुक्ती थांबविण्याचे आदेश आल्यामुळे सद्यस्थितीत राज्यभरातील पाचशेहून अधिक अधिकारी कर्मचारी यांची अभियानातील सेवा एका क्षणात संपुष्टात आली असून उर्वरित सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या बाबतीतही नजीकच्या काळात ही वेळ येण्याची शक्यता आहे यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना समावेश आहे उमेद अंतर्गत ग्रामीण भागातील गरिबातील गरीब कुटुंबांना स्वयं सहायता समूहाच्या माध्यमातून संघटीत करण्याचे काम सुरू असून स्वयंसहायता समूह ग्राम संघ व प्रभाग संघ अशी त्रिस्तरीय संस्थेने बांधणी करून या संस्थांच्या माध्यमातून लक्ष घटकांना कुटुंबांना सामाजिक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे काम 2011 पासून सुरू आहे उमेद ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या 10:09 2020 रोजी च्या आदेशानुसार अभियानामध्ये कार्य कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांच्या बाबत घेतलेला निर्णय हा या सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या सेवा आता तात्काळ व नजीकच्या 12 महिन्याच्या काळात खंडित करणार आहेत सदर निर्णय जसा या मागील आठ वर्षांपासून कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या वैयक्तिक कौटुंबिक आर्थिक सामाजिक व एकूणच भविष्यातील वाटचाल विपरीत परिणाम करणारा आहे तसेच तो गरिबांच्या उभ्या राहिलेल्या समुदाय स्तरीय संस्था म्हणजेच समूह ग्रामसंघ प्रभाग संघ उत्पादन घट कृषी उत्पादन कंपनी व वन स्टेप फॅसिलिटी सेंटर या सर्व संस्थांच्या प्रगतीच्या आड येणार आहे सध्या स्थितीत उभे राहिलेले काम उमेद मध्ये कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांची यंत्रणेच्या अनुपस्थित पुढे कसे जाणार हा प्रश्न उद्भवत असून या बाबतीत काय परिस्थिती निर्माण होईल हा खूप चिंतेचा विषय आहे या विषयांमध्ये या संस्थांना आवश्यक ते सुलभीकरण करणे आवश्यक असून त्यासाठी या संस्थेसोबत काम करणारी उमेद अभियानाची कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यंत्रणा सोबत असणे गरजेचे आहे ज्या संस्था या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी औरंबाद घेऊन वेदांगी समस्यांना समोरे घेऊन जाऊन आतापर्यंत झालेल्या त्या संस्था आजा स्थितीत वाऱ्यावर सोडून त्याचा अधिकारी करणे रचणे बाहेरचा रस्ता दाखवण्याची जितके संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अन्य करत आहेत तितकेच ते या सर्व समाजशास्त्रीय संस्थेचे हिताच्या आड येणार आहे म्हणून उमेद च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये सर्वच कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment