Sunday, March 29, 2020

कोरोना च्या प्रभाव मुळे बॕंकेच्या वेळेतही बदल.

* सकाळी 7 ते सकाळी 9-30 पर्यंत चालणार व्यवहार.

परळी वैजनाथ ;- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी व जमावबंदी सारखे नियम लावली.अत्यावश्यक सेवा म्हणुन बॕकाही व्यवहारासाठी सुरु ठेवण्यात आल्या परंतु कुढलीही सोशल डिस्टंस्टिंग दिसुन आली नसल्याने जमावबंदीच्याच शिथील कार्यकाळात म्हणजे सकाळी 7 ते सकाळी 9-30 वाजताच बॕका व्यवाहारासाठी सुरु राहतीला अस जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पञकात म्हटले आहे.
covid-19 चा संसर्ग रोखण्यासाठी बॕकामध्ये होणारी गर्दी टाळण्या करिता ग्राहकांनी भारतीय स्टेट बॕकेने व महाराष्ट्र ग्रामीण बॕक या बॕंकांनी उपलब्ध करुन दिलेल्या ग्राहक सेवा केंद्राचा वापर करावा असे या पञकात नमुद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment