या विवाह सोहळ्यात मास्क सोशल डिस्टन्सचा अक्षरशः फज्जा उडाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने या सामुदायिक विवाह सोहळ्याला परवानगी नाकारली असताना मिरवणूक आणि विवाहसोहळ्याला गर्दी जमा केल्यावरून 25 जणांविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायला पाहिजे होते. मात्र, या ठिकाणी बैठक व्यवस्थेमध्ये बसलेल्या महिला एकत्रित बसलेल्या दिसत आहेत. प्रत्येकाने आपापले मास्क लावावे, अशा सूचना देखील छत्रपती संभाजीराजे यांनी या कार्यक्रमाच्या वेळी मनोगत व्यक्त करताना केलेल्या. प्रत्येकाने काळजी घ्यावी, असं देखील संभाजीराजे भोसले यांनी सांगितलं. मात्र, प्रत्यक्ष कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असताना मास्क न वापरणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती.
No comments:
Post a Comment