
देशात बर्ड फ्ल्यू ची लागण झाल्याच्या बातम्या काही दिवसापासून येत होत्या,दरम्यान गेल्या दोन तीन दिवसात जिल्ह्यातील विविध भागात काही कावळे मृतावस्थेत आढळून आले होते,मुगगाव येथे 22 कावळे सापडल्याने त्यांची तपासणी केली असता त्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचा अहवाल समोर आला आहे .
केंद्र सरकारच्या अहवालानुसार महाराष्ट्रात पाच ठिकाणी बर्ड फ्ल्यू ची लागण झाल्याने पक्षी मरण पावल्याचे या अहवालात म्हटले आहे,त्यामुळे बीड करांनी काळजी घेण्याची गरज आहे
No comments:
Post a Comment