परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवजयंती निमित्त समाजातील गरजवंत लोकांना जिनावश्यक वस्तू देण्यात आल्या.तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रोप लावण्यात आले.जनतेचे सुराज्य येण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी नेहमीच प्रयत्न केले पाहिजेत असे मत मनसे पर्यावरण राज्य चिटणीस तथा तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी व्यक्त केले. या प्रसंगी तालुकाउपाध्यक्ष विठ्ठलराव झिल्मेवाड,ऋषिकेश बारगजे,डॉ.रामलिंग घनचेकर, ऋषिकेश बारगजे,महेश शिवगण, बालाजी चुनचुने पाटील,महेश घेवारे,नरहरी लोखंडे आदी मनसैनीक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment