या गावांसाठीचा आराखडा तयार करून राज्य शासनाला पाठविला जाणार आहे. त्यानुसार सरकाररडून आर्थिक तरतूद केली जाणार आहे. असे असले तरी पावसाअभावी शेतकऱ्यांसह नागरिकांसमोर पाण्याचं मोठं संकट उभं ठाकलंय.
दरम्यान कोणत्या तालुक्यातील किती गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केलेत?
1) अंबाजोगाई - १०७
2) आष्टी - ३६
3) बीड - १८९
4) धारूर - ६९
5) गेवराई - १५५
6) केज - ६६
7) माजलगाव - ७६
8) परळी - १०४
9) पाटोदा - ५७
10) शिरूर कासार - ७७
11) वडवणी - २५
असे एकूण ९५६ गावे पाणी टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.
No comments:
Post a Comment